Breaking News
Loading...
Friday, 20 August 2010

Info Post
एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg.
पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.
चप्पल काढले आणि वजन केलं - ५० kg.
...
ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg.
एवढ्यात तिचे coin संपले.
फलाटावरचा भिकारी बोलला.
तू चालू ठेव, मी coin टाकतो.


------------------------------------------------

कुत्रे लग्न का नाही करत?
?
?
...
?
?
कारण ते आधीच कुत्र्याच आयुष जगत असतात.


------------------------------------------------

एका निर्जन ठिकाणी मंग्या त्याच्या आयटम बरोबर गाडीच्या पाठीमागे रंगात आला
होता.
आयटम : कोणी आल तर काय सांगायचं.
...मंग्या : सांगू गाडी चा टायर चेक करतोय.
बरयाच वेळा नंतर तिथे पोलिसांची गाडी आली.
पोलीस : काय रे, काय चाललंय काय?
मंग्या : गाडीचा टायर खराब झालाय तो चेक करत होतो.
पोलीस : गाडीचा ब्रेक पण चेक करून घे, गाडी गेली कधीच उतारावरून खाली.



------------------------------------------------

पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.

------------------------------------------------

एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,
गावकरी : मारला? वाघ... मारला?
शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?



------------------------------------------------


लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय.



------------------------------------------------

ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित
...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.'



------------------------------------------------

0 comments:

Post a Comment